आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बल्लारपूर येथील वेकोलिच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सकाळी सात वाजता टॉवरवर चढून बसण्याचा निर्धार केला व तो अंमलात आणला. ...
'लॉकडाऊनमध्ये टप्प्यानुसार शिथिलता देण्यात आली. ८ जूनपासून ‘अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली. बाजारपेठेत गर्दी वाढू लागली. हळूहळू अर्थचक्र रुळावर येऊ लागले. हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनीही संकटावर मात करीत पुन्हा एकदा न ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी चंद्र्रपूरने ४८ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. यामध्ये ओबीसी उमेदवारांना एकही जागा कोणत्याही पदासाठी राखीव नाही. उलट मराठा व इडब्ल्यूएससाठी जागा राखीव आहेत. जिल्ह्यात ओबी ...
वीज ग्राहकांना देयक भरताना सवलत द्यावी आणि चुकीचे देयक दुरूस्ती करण्याची मागणी घुग्घुस शहर काँग्रेसने पालकमंत्री विजय वडेडेट्टीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. मार्च, एप्रिल व मे महिन्याचे मीटर रिडींग न घेता वीज मंडळाने जून महिन्यात बिल पाठविण्यात ...
शासन निर्देश व शाळा व्यवस्थापन समितीच्या सहमतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत चालावे, वर्ग पाळीतही बदल केले जाणार आहे. १ जुलै २०२० पासून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू राहतील, यासाठी दोन पाळीचे नियोजन तयार आहे. प्रतिबंधात्मक उपाय ...
चंद्रपूर जिल्ह्याची धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळख असली तरी सोयाबीन तसेच कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे शेतकरी कामाला लागले आहे. नैसर्गिक आपत्ती तसेच कोरोनाच्या संकटात सापडलेल्या शेतकºयांनी यावर्षी आर ...
महावितरणने शहरात काही भागांमध्ये वीजप्रवाहासाठी भुयारी केबल टाकले आहेत, तर बऱ्याच ठिकाणी वीज प्रवाहासाठी ट्रान्सफार्मरखाली डीपी उभारण्यात आल्या आहेत. या डीबीतून उच्च दाबाच्या वीज प्रवाहाचा संचार होतो. अनेक ठिकाणी या डीपीला समोरील भागात झाकण नसल्याचे ...
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रुचिता चिट्टावार हिचा विवाह मूळच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी गावच्या किशोर खाटीक यांच्याशी झाला. आई अपंग आणि वडिलाचे छत्र हरपलेल्या रुचिताचा विवाह मामाने तीन महिन्यांपूर्वी लावून दिला होता. अशातच पती किशोर ...