आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने गुरुवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ ...
जमनजेट्टी परिसरातून रेती तस्करी सुरू असल्याची माहिती तहसील कार्यालयाला मिळाली. माहितीच्या आधारे एक पथक जमनजेट्टी परिसरात गेले. यावेळी कुंदन साव याच्या मालकीचा एमएच ३४ एडी ५६२ क्रमांकाचा हॉप टन, राजू होकम याच्या मालकीचा एमएच ३४ एबी ३०९०, राकेश देशमुख ...
तालुक्यातील ग्रामीण भागात बाहेरून आलेले परंतु संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असलेले १२ पॉझिटिव्ह आढळले होते. मात्र, शहरात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. संस्थात्मक विलगीकरणात एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र रविवार व सोमवारी तब्बल १० व्यक्ती पॉझिटिव ...
महापौर राखी कंचर्लावार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सोशल डिस्टन्सिंग पाळून आमसभा घेण्यात आली. यावेळी गुंठेवारी प्रकरणावरून विरोधी पक्षातील नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. गुंठेवारी प्रकरणाला २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे नगरसेविका स ...
लर्निंग (शिकाऊ) परवाना मिळविण्यासाठी आॅनलाईन परीक्षा द्यावी लागते. परंतु त्या परिक्षेसाठी आधी परीरक्षेची तारीख आपल्या सोईनुसार घ्यावी लागते. मिळालेला शिकाऊ परवाना महिनाभरानंतर ते सहा महिन्यांच्या आत नियमित परवाना करण्यासाठी वाहन चाचणी घ्यावी लागते. म ...
परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ...
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मूल तालुक्यात पुल आणि बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तालुक्यातील अनेक पुल तसेच बंधाऱ्यांचे कामही आता पूर्णत्वाकडे आले आहे. या पुलांमुळे शेतकरी व्यावसायिक तसेच इतर नागरिकांनाही सोयीचे होणार आहे. मूल तालुक्यातील डों ...
केंद्र सरकारच्या बियाणे विषयक तिनही कायद्यांमध्ये कंपन्याकडून उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देण्याची तरतूद नाही. हे लक्षात घेऊन राज्य सरकारने केवळ कापसासाठी स्वतंत्र कायदा तयार करून उणीव दूर केली. मात्र, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी वाऱ्यावर आहेत. ...