डाळिंबाचे भाव घसरले असून, सध्या १४0 रुपये किलोच्या उच्च डाळिंबाला केवळ ७ रुपये किलो म्हणजे कमी प्रतिचा भाव मिळत आहे. शेतकर्यांना डाळिंबाचे उत्पादन घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात एकरी ८५ हजार रुपये खर्च येत असून, उत्पादनातून केवळ ३६ हजार ७५0 रुपये ...
पिंपळगावराजा (बुलडाणा) : वसाडी रोडवरील एका शेतातील नाल्यातून एक क्विंटल दहा किलो वजनाचे पाच पोते गांजा पिंपळगावराजा पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी रात्री जप्त केला. त्याची किंमत ५ लाख ४६ हजार ६२५ रुपये एवढी आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद् ...
मलकापूर : एका २२ वर्षीय तरुणीची फसवणूक करून लग्न केल्याप्रकरणी त्या तरुणीने ७ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी ४ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
कृषिशास्त्रातील पदवी मिळविल्यानंतर थेट अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरेट (पीचडी) मिळविली आणि तेथेच शास्त्रज्ञ म्हणून ‘डॉलर’ कमवून देणारी नोकरीही मिळाली; मात्र या सर्व बाबींचा मोह टाळत गाव गाठून शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस चिखली येथील ...
मलकापूर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना आपल्या कामासाठी नगरपालिकेत वेळोवेळी चकरा माराव्या लागत आहे. ही बाब नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांच्या कानावर घातली असता त्यांनी व शिवसैनिकांनी ६ सप्टेंबर र ...
रेशनच्या मालाचा काळाबाजार जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांमध्ये होत असून, या काळ्या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. गोरगरिबांच्या तोंडचा घास हिरावणारी मोठी लॉबी विदर्भात सक्रिय असून, याचे धागेदोरे शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासम ...
ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात ‘ब्रह्मपुरीच्या १00 वर्ष जुन्या शाळेची दुरवस्था’ असे वृत्त ‘लोकमत’ने ३१ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत बुधवारला जि.प.च्या सर्व शिक्षा अभि ...
सावंगीमाळी येथील गावकर्यांच्या सहकार्यामुळे दोन शिक्षकांनी गावच्या माळरानावर शाळे त नंदनवन फुलवून शाळा डिजिटल केली. सावंगीमाळी येथील जि.प. मराठी प्राथमिक शाळा लोकसहभागातून डिजिटल झाली असून, विद्यार्थ्यांना शिक्षण आनंदीदायी वाटत आहे. ...
नोव्हेंबर व डिसेंबर २0१७ मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पहिल्या टप्प्यात मेहकर तालुक्यातील ५0 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यासाठी १५ सप्टेंबर पासून नामनिर्देशन अर्ज घेण्यास सुरुवात करण्यात येण ...