आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विनोद : मराठवाडा ही संतांची भूमी आहे हा वादातीत मुद्दा असून, तो सर्वार्थाने सिद्ध झालेला आहे. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसांना ‘संसार शिकविणे’ यासाठी केवळ संत मंडळीच कार्यरत असतात असे नाही तर अनेक ‘गुरू’ आपल्याला दैनंदिन आयुष्यात भेटत असतात आण
...
अनिवार : उदात्त विचारांनी प्रेरित होणं, त्या विचारात जगणं आणि ते विचार कृतीत आणून त्यावरून सातत्यानं वाटचाल करत राहणं तसं अवघड व्रत; पण निर्धार पक्का असेल तर अडचणींवर, संकटावर मात करणं सहज होत जातं आणि त्यातही आपला आयुष्याचा जोडीदारसुद्धा बरोबर असेल,
...
प्रासंगिक : मार्गी, देशी म्हणजेच शास्त्रीय आणि परंपरागत कलांचा समन्वय घालून त्याचे उदात्तीकरण आणि प्रस्तुतीकरण घडवून आणू पाहणारा औरंगाबाद येथील महागामीचा शारंगदेव संगीत महोत्सव. नववा महोत्सव १९ ते २२ जानेवारी दरम्यान संपन्न झाला़ देशभरातील विद्वान, क
...
गेली तीन-साडेतीन वर्षे या सरकारच्या कृती आणि धोरणावर पवारांनी ब्रदेखील उच्चारला नाही. उलट नरेंद्र मोदींना बारामतीला घेऊन गेले. सेना सत्तेतून बाहेर पडली, तर राष्ट्रवादीचे समर्थन सरकारला मिळेल इतपत संशयाचे वातावरण तयार केले. हे आठवायचे कारण म्हणजे निवड
...
विश्लेषण : काँग्रेसनं सध्याच्या परिस्थितीत खूप मेहनत घेण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस सरकारचं जे काही यशापयश असेल ते कॉँग्रेसच्या पथ्यावर पडतंय. त्यामुळं जनमानस बदलताना दिसतंय; पण या जनमानसाचा परिपाक प्रत्यक्ष मतदानात होणं गरजेचं आहे. त्यासाठी आणखी
...
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला तेव्हापासून सर्वत्र चर्चा आहे ती मोदीकेअर आरोग्य विमा योजनेची. खूप गाजावाजा करीत शासनाने ‘आयुष्यमान भारत’ या संकल्पनेत आरोग्य क्षेत्रासाठी विम्यासह आणखीही काही योजना जाहीर केल्या आहेत.
...
देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता....
...
शहरातील एकंदरीत नियोजनाचा अभाव असलेल्या वाहतुकीसंदर्भात अखेर न्यायालयाला विचार मांडावे लागले. लोकांमध्ये जनजागृतीसाठी ‘नो व्हेइकल डे’ उपयोगी ठरेल, परंतु त्यामुळे वाहतूककोंडीवर, वाहतुकीच्या नियोजनावर फरक पडेल, असे वाटत नाही.
...
मुंबई शहर आणि उपनगरातील वाहनांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने किमान दिवसा तरी अवजड वाहनांना येथे बंदी घालणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन यात नाकर्ती भूमिका बजावत आहे. परिणामी मुंबई शहर आणि उपनगरातील वाहनांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे.
...
नोव्हेईकल डे असावा ही उच्च न्यायालयाची सूचना नक्कीच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची ठरेल़ मात्र त्याआधी वाहनांचे उत्पादन कमी करण्यासाठी ठोस असे धोरण आखणे आवश्यक आहे. कारण मुंबईत सध्या असलेल्या वाहनांचे नियोजन होऊ शकते़ पण वाहनांमध्ये वाढ
...