आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
तीन ते चार युवकांनी शाळेतून घरी परतणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर हावडा-मुंबई या प्रवासी रेल्वेत सोडून दिले. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर ...
बीड: गेवराई येथील एका सात वर्षाच्या मुलीचा अर्धवट मृतदेह सापडून दोन दिवसांचा कालावधी उलटला तरी पोलिसांना सक्षम पुरावे हाती लागले नसल्या त्या चिमुकलीच्या खुनाचे रहस्य अद्यापही दडलेलेच आहे. ...
जातेगाव: गेवराई तालुक्यातील जातेगाव जवळील बोकूडदरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळेचे छत सोमवारी मध्यरात्री कोसळले. ही घटना रात्री घडल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. ...
अंबाजोगाई: साठे विकास महामंडळाकडून केज मतदार संघातील मातंग समाजाच्या महिलांसाठी महिला समृद्धी योजनअंतर्गत २२० महिलांना कर्ज वितरणाचा कार्यक्रम पार पडला. ...