आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बीड/ वडवणी: आगोदरच अपूरी जागा... इमारत आहे पण निजामकालीन... काही खोल्यांवर पत्रे तर काहींवर कौलावर... ऊन असो वा पाऊस बाराही महिने येथील कर्मचाऱ्यांना सारखेच... ...
संजय तिपाले , बीड जून संपला, जुलै उजाडला; पण पाऊस काही बरसलाच नाही़ त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे़ या स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन वेगाने कामाला लागले ...
दिनेश गुळवे , बीड यावर्षी जिल्ह्यात विविध विभागांकडून ५६ लाख ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ठ आहे. यासाठी वनविभागासह सर्वच विभागांनी तयारी केली असली तरी पाऊस नसल्याने वृक्षलागवडीला ‘ब्रेक’ लागला आहे. ...
कडा: आष्टी तालुक्यातील सावरगाव तलावात जेमतेम पाणी आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केले आहे. असे असले तरी काही शेतकरी रात्रंदिवस तलावातील पाणी उपसा करीत आहेत. ...
परळी: तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासन नियमाप्रमाणे मदत मिळाली नसल्यामुळे कन्हेरवाडी येथील राजाभाऊ फड यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली आहे. ...
अंबाजोगाई: अंबाजोगाई तहसील कार्यालयात सेतू सुविधा केंद्राला दलालांनी मोठ्या प्रमाणात विळखा घातल्याने सामान्य विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ...