आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कडा: आष्टी तालुक्यातील कडा ते डोईठाण या मार्गावरील बस दोन महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहेत. ...
माजलगाव: बीड जिल्हा परिषदेतील सावळ्या गोंधळाचे अनेक नमुने बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. धारुर पाठोपाठ माजलगावातही समायोजनात अनियमितता झाल्याचे उघड झाले आहे. ...
शिरीष शिंदे , बीड पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारु विक्री, मटका व अवैध वाहतुकीवर आळा बसावा यासाठी दहा पथके स्थापन केली ...
बीड: जिल्ह्यातील आरोग्य सेवेवर परिणाम होत असल्याने संपकरी डॉक्टरांनी तात्काळ सेवेवर हजर व्हावे, अन्यथा जीवनावश्यक सेवा अनुरक्षण कायद्यार्तंगत (मेस्मा) अर्तंगत कारवाई करण्यात येईल ...