साहित्याचा उगम पुढच्या पिढीशी जोडता आला तर निश्चितच भावी पिढी सुसंस्कृत होईल, असे सांगून माणसाची अधोगती रोखण्याचे काम साहित्यातून होते, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. ...
सतीश जोशीअंबाजोगाई (जि. बीड) : आत्मविद्या म्हणजे स्वत:स जाणणे आणि साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही. शब्दच्छल म्हणजे भाषेचा दुरूपयोग, उपमर्द, म्हणून खरे साहित्यिक त्या मार्गाने जात नाहीत. ज्यांच्याकडे सत्त्व आहे, त्यांचे साहित्य दर्जेदार; परंतु ...
अंबाजोगाई येथे रविवारी सुरु झालेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमलन समारोप सोमवारी सायंकाळी ६ वाजता संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ...
बीड जिल्हा हा खेळाडूंची खाण आहे, बीडचे नाव राज्य आणि देश पातळीवर झळकत आहे. खेळाडूंमुळेच खेळाला अधिक महत्व प्राप्त होत असते यासाठी चांगले खेळाडू तयार व्हावेत याकरीता दर्जेदार स्पर्धांचे सातत्याने आयोजन व्हावे असे प्रतिपादन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी केल ...
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील २३० खाटाची शल्यचिकित्सालयीन बी विंग, शुश्रृषागृह व नूतन क्षयरोग कक्ष तसेच धर्मशाळा इमारात नूतन वास्तूंचा लोकार्पण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सं ...
दुपारी दोन वाजता याच सभागृहात "बालभारतीतील धडे: एक परीचर्चा" या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात लेखक, कवी, विद्दार्थी, शिक्षक व अधिकारी यांची समोरासमोर चर्चा होणार आहे. ...
बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाड साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या 39 व्या मराठवाडा साहित्या संमेलनाची सुरुवात आज २४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता शिवाजी चौकात जागर दिंडीने झाली. या जागर दिंडीत विविध शाळांमधील पाच हज ...
वैद्यनाथ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त व माजी सचिव बापुसाहेब देशमुख यांचे आज रविवारी सकाळी आकरा वाजता खाजगी दवाखान्यात उपचार दरम्यान निधन झाले, मृत्यू समयी त्यांचे वय 95 वर्षाचे होते. ...
गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात शासकीय धान्य पकडून काळ्या बाजारात जात आहे, असा आरोप करीत दक्षता समितीच्या दोन वकील महिलांनी धान्याचा टेम्पो पोलीस ठाण्यात नेला.तपासणी व इतर कारवाईत तीन दिवस गेले. यामध्ये लाभार्थ्यांचे हाल झाले, तसेच पुरवठा विभागाची ...