ही कार जवळपास १०० च्यावर स्पीडने वेगवान धावत होती. पराभवाचा तणाव आणि वेगवान कारवरील नियंत्रण सुटल्याने रचितने दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारात आलेल्या लोकांना चिरडले. ...
'आवळा देऊन कोहळा काढला', अशी म्हण प्रचलित असली तरी हा कोहळा अमावास्या येताच बाजारात चांगलाच भाव खातो. घरात आणि व्यवसायात मुख्य दरवाजावर कोहळा बांधल्यास येणाऱ्या वाईट शक्ती व नजरदोषांपासून संरक्षण होते, अशी धारणा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. ...
Aai Tulja Bhavani Serial : 'आई तुळजाभवानी' मालिकेत घेऊन येत आहे एक थरारक आणि भव्य दैवी प्रवास. जिथे षड्रिपु मत्सर रूपी उमा आणि तिच्या सोबत पाच षड्रिपु विरुद्ध दैवी शक्तींचा महासंघर्ष उलगडेल. ...
मुंबई-दिंडोशी विधानसभा क्षेत्रातील आप्पापाडा- पोयसर नदी दरम्यानचा विकास रस्ता ‘व्हायटल प्रोजेक्ट’ म्हणून घोषित करा, अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ...