आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Amravati News वरूड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून अकरा जण बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली होती. बुडालेल्यांपैकी तिघांचे मृतदेह मंगळवारी संध्याकाळपर्यंत काढण्यात आले. ...
पावसाने उघडीप दिल्याने अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून होणारा विसर्ग घटवून नाममात्र करण्यात आले तर नाशिक जिल्ह्यातील विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आले. ...
Yawatmal News तीन महिन्यांपासून प्रेमबंधनात असलेल्या प्रियकराला घरच्यांसोबत भेटवण्यासाठी जात असताना त्याने अचानक तिला रस्त्यावर सोडून पळ काढल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली. ...
तामिळनाडू सरकारने सरकारी नोकर्यांमधील महिलांसाठीचा कोटा 30 टक्क्यांवरुन 40 टक्क्यांवर नेला. तामिळनाडू सरकारनं महिलांच्या बाबतीत नुकताच घेतलेल्या निर्णयाची चर्चा देशभर होते आहे. ...