आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेंग्यू आणि चिकुनगुन्याचे वाढते रुग्ण मात्र डोकेदुखी ठरली आहे. सप्टेंबर महिन्याच्या १४ दिवसांत देान्ही आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. डेंग्यूचे १४० रुग्ण वाढल्याने ही संख्या सातशेच्यावर तर चिकुनगुन्याचे ९५ रुग्ण ...
जिल्ह्यात बाधितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी शंभरपार असून विशेष म्हणजे दोन्ही दिवस कोरोनामुक्तच्या तुलनेत बाधितांचा आकडा दीडपटीहून अधिक आहे. सलग दोन दिवस बाधित अधिक आढळल्याने एकूण उपचारार्थी बाधितांची संख्या पुन्हा नऊशेपार जाऊन ९२९ वर पोहोचली आहे. ...
पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील बारा धरणप्रकल्पांमधून सुरू असलेल्या विसर्गात मंगळवारपासून कपात करण्यात आली. त्यामुळे नदी-नाल्यांना असलेली पूरपरिस्थिती निवळत आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या विसर्गात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सकाळी १६५९ क्युसेकने सु ...
महापालिकेच्या एखाद्या मोठ्या प्रकल्पाचे काम सुरू होण्याच्या आताच कोटीच्या कोटी उड्डाणे घेण्याचे प्रकार वाढत असताना मुकणे धरणातून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेत मात्र महापालिका प्रशासनाने कधी नव्हे इतकी ताठर भूमिका घेत थेट मंत्रालयाप ...