दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक् ...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गों ...
वर्धा उपविभागात मागील वर्षभरात खुनाच्या १८ घटना, अत्याचाराच्या २० घटना, विनयभंगाच्या ७३ तर खुनाचा प्रयत्न करण्याच्या ११ घटना घडल्या. या सर्व घटनांची उकल करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोली ...
मागील एक महिना २३ दिवसांतील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील उद्योजकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. कोविड संकट काळात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊन काळातील विद्युत देयक माफ होतील असा समज अनेकांना होता; पण महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता विद्य ...
दारव्हा-यवतमाळ मार्गावरील लाडखेड फाट्याजवळ भरधाव कार झाडावर आदळली. या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार, तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. निशांत नेमाडे (वय २३) आणि अनुराग भगत (२४, दोघे रा. दारव्हा) अशी मृतांची नावे ...
मंगळवारी रात्री दरम्यान दोन चोरट्यांनी मोटवाणी यांच्या उघड्या खिडकीतून ग्रील अलगद काढली. हे करताना कुठलाही आवाज होऊ दिला नाही. थेट घरात प्रवेश केला. मोटवाणी व त्यांची पत्नी झोपून असलेल्या खोलीचे दार बंद केले. त्यानंतर दाराला बांधून ठेवले. पुढच्या खोल ...
मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सुवर्णा वाजे यांची हत्या क्लिनिकमधील व संदीप वाजे याने कोरोना काळात जमविलेल्या सॅनिटायजरने आग लावून करण्यात आल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातून नाशिकला बसने प्रवास करत असताना, अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगमधून २ लाख ६० हजार ५०० रुपयांच्या सुमारे नऊ तोळे वजनाच्या सोन्याचांदीच्या दागिन्यांसह व रोख तीन हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना सोमवारी (दि.२१) घडली आहे. या ...