पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्य ...
सर्वसामान्यांना ही ऑनलाईन प्रणाली समजण्यापलीकडे असल्याने ते काम सुरळीत आणि लवकर व्हावे, याकरिता मध्यस्थांचा आधार घेत आहे. आतापर्यंत येथील कार्यालयाचे कामकाज सुरळीत सुरू होते. आतबट्याचा व्यवहार चालायचा पण, उघड चर्चा होत नव्हती. परंतु आता शासकीय दरवाढ ...
यंदा सोयाबीन कापणी केली असतानाच पावसाचे विघ्न आले. त्यामुळे हाती आलेले सोयाबीन पावसाने मातीमोल झाले. सोयाबीन कापणी केल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा दिवस सारखा पाऊस बरसत राहिला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसामुळे खराब झाले. त्यामुळे त्या ...
पळसगाव वन परिसरातील विहीरगाव, पिपर्डा, मदनापूर, करबडा, गोंडमोहाळी, वाघेडांतर्गत वनविभागाचे जंगल आहे. त्याच परिसरात मोठे तलाव असल्याने वन विभागाच्या जंगलातील वन्यप्राणी पाणी पिण्यासाठी रात्रीच्या वेळी तलाव व बोडीवर येतात. त्यामुळे वन विभागाच्या जंगलाल ...
धानाला फुटवे फुटण्याअगोदरच रानगव्यांनी अंदाजे दहा एकरातील धानाची नासाडी करून शेतकऱ्यांचे नुकसान केले. यामुळे शेतकऱ्यांना हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. या परिसरातील लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन शेतीवरच अवलंबून आहे. सर्वांकडे स्वत:ची सिंचनाची सोय असल्य ...
बिरसी विमानतळ सुरू होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. खा. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री असताना त्यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू झाली नव्हती. त्यामुळे या विमानतळाचा उपयोग ...
देशात २०१२ पासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला. यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली. गरिबांच्या मुलांना हक्काचे व दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागचा उद्देश आहे; परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनाने खरे गर ...
शासकीय रुग्णवाहिका वाहनावर मागील १० ते १५ वर्षांपासून शासनाच्या विविध कार्यप्रणालीने वाहन चालक या पदावर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियुक्तीने रुग्णवाहिका चालक सेवेत कार्यरत होते. राज्य स्तरावरुन या योजनांतर्गत नियुक्ती थांबवून राज्य स्तरावरुन बा ...