जाम महामार्ग पोलिसांनी ‘मृत्यूंजय दूत’ योजनेसाठी ५२ मदत करणाऱ्या नागरिकांची नियुक्ती केली आहे. या स्वयंसेवकांना महामार्ग पोलीस विभागाकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. प्रत्येक २० कि.मी.च्या अंतरामध्ये पाच ते सात जणांचा एक गट तयार करण्यात आलेला आहे. त्यां ...
भंडारा जिल्ह्यात एचडीएफसी ॲग्रो इन्शुरन्स ही विमा कंपनी कार्यरत आहे. मात्र, विमा कंपनीच्या कार्यालयाला नेहमीच कुलूप असते. कार्यालय उघडे राहतच नसल्याची वस्तुस्थिती आहे. विमा प्रतिनिधींचे संपर्क क्रमांकही शेतकऱ्यांना दिले जात नाहीत. विमा कंपनीच्या प्रत ...
आदिवासी कर्मचाऱ्याला काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबणाऱ्या डॉक्टरांचा हा व्हिडिओ बुधवार सायंकाळपासून जिल्ह्यात व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटना एकवटल्या. एमबीबी ...
पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्च ...
कोरोना काळात तर १० हजार रुपये प्रति ब्रास प्रमाणे वाळूची विक्री करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात एकूूण २३ वाळू घाट असून, पर्यावरण मंत्रालयाने लिलावासाठी परवानगी न दिल्याने दोन वर्षे रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे वाळू तस्करांना मोकळे रान मिळा ...
राज्यात १९६२ मध्ये जिल्हा परिषदांची स्थापना झाली, तेव्हापासून आजतागायत लोकप्रतिनिधीच जिल्हा परिषदेचा गाडा हाकत आहेत. यापूर्वी एकदा तब्बल १२ वर्षे निवडणूक झाली नव्हती. त्या दरम्यान १९९१-९२ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेषकुमार शर्मा यांची ...
केंद्र शासनाच्या अपंग (समानसंधी संपूर्ण सहभाग व हक्काचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार जिल्हा परिषद प्रशासनाने अपंग प्रवर्गातील शिक्षकांची बढती प्रक्रिया सुरू केली आहे. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशा पदांवर या शिक्षकांना पदोन्नती मिळणार ...
नाशिक बाजार समितीच्या संचालकांची मुदत संपुष्टात आल्याने संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक म्हणून नाशिक तालुका सहकार उप निबंधक फय्याज मुलानी यांची नेमणूक करण्यात आली आहे. बाजार समितीवर प्रशासक नेमण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार ...