सरकारी कामासाठी शेतजमीन घेत आहे, पण योग्य मोबदला दिला जात नाही. सर्वत्र गंभीर झालेला हा प्रश्न आहे. शिवाय मोबदला देताना दुजाभाव होतो अशीही ओरड आहे. होत असलेला अन्याय अनेक ठिकाणी निवेदने, प्रत्यक्ष भेटी घेऊन दूर केला जात नाही. अशावेळी टोकाची भूमिका घे ...
जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्येही गुणवत्ता घसरत असताना शासकीय आश्रमशाळांमध्ये प्रगतीचे पुढचे पाऊल उचलले जाणार आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून आश्रमशाळांमध्ये इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू केले जाणार आहे. ...
जिल्हा विकासाकरिता यावर्षी नियोजन विभागाला २५४ कोटी रूपयांचा निधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, केंद्र शासनाच्या योजनेतून हा निधी थेट वळता केला जाणार आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे दस्तावेज जपून ठेवण्याचे काम अभिलेखागार विभागाने पार पाडले आहे. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणारे दस्तावेज पुढील पिढीसाठीही सुरक्षित राहावे यासाठी कॉम्पॅक्टर प्रणालीचा अवलंब केला आहे. ...
शासनाचे कोणतेही आदेश नसताना जिल्ह्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावरून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे. अध्यक्षांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी सीईओंना पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जिल्ह्यातील ८१ शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेतला. या निर्णयाविरुद्ध सर्वच शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून शुक्रवारी जिल्हा परिषदेकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. राज्य शासनातर्फे शाळाबंद करण्याचा कुठलाही आदेश नसतान ...
पांढरकवडा, मारेगाव, झरी तालुक्याच्या परिसरात वाघांचा वावर वाढला आहे. यात वाघ-मानव संघर्ष होऊन कोणाही एकाचा जीव जाण्याच्या घटना वाढत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी आता वनविभागाच्या यंत्रणेने थेट गावकऱ्यांच्या दारात पोहोचून मार्गदर्शनाचा सपाटा सुरू केला आह ...
बेंबळा प्रकल्पावरून यवतमाळात पाणी आणण्याच्या २७७ कोटी रुपयांच्या अमृत योजनेला निकृष्टतेची वाळवी लागली आहे. पर्यायाने सलग दोन उन्हाळे जाऊनही यवतमाळकरांना पाणी मिळाले नाही. आजही अनेक भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. ...
लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ् ...
येथील न्यायालयाच्या आदेशावरून अखेर गुरुवारी उशिरा रात्री स्थानिक अवधूतवाडी पोलिसांनी भाजप नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्यासह १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...