दहावीचा निकाल जाहीर झाल्याने यावर्षीच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्या पाल्यांसाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढावे लागणार आहे. यामुळे सेतू केंद्रातील गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सेतू केंद्रात ...
तालुक्यातील शिंदोला येथील एसीसी या सिमेंट उत्पादक कंपनीकडून कामगारांवर तसेच परिसरातील गावांवर अन्याय होत असल्याने सोमवारी कामगारांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शिरपूर पोलिसांना १५ ते २० आंदोलकांना स्थानबद्ध केले. ...
पुणे येथे भारतीय सांस्कृतिक संघातर्फे आयोजित राष्ट्रीय गायन स्पर्धेत येथील नटराज संगीत कला अकादमीच्या कलावंतांनी अनेक पुरस्कारांची कमाई केली. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार घेत डिसेंबर २०१९ मध्ये सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आपले ...
ग्ण असल्याची बतावणी करून उपचार करण्यासाठी डॉक्टरला झोपेतून उठवून तीन भामट्यांनी चाकूच्या धाकावर डॉक्टर दाम्पत्याला लुटल्याची घटना 2 जून रोजी घडली होती. ...
तळागाळातील व दुर्गम भागातील गरीब, होतकरू खेळाडू शोधून त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संधी निर्माण करून देण्यासाठी क्रीडा भारती व वाणिज्य महाविद्यालय ट्रस्ट यांच्या प्रयत्नातून यवतमाळात पहिली खासगी निवासी क्रीडा प्रबोधिनी साकारली जाणार आहे. ...
नवनियुक्त पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नतीस पात्र अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच तणाव विरहित (स्ट्रेस-फ्री) प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. ...
दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’ सवलत लागू झाली. त्यामुळे त्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. मात्र या एटीकेटीमुळे नवीनच संकट निर्माण झाले. त्यांना सामावून घेण्याची क्षमताच महाविद्यालयांमध्ये नाही. ...
भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटनेतर्फे ओबीसी समाजाचे विविध प्रश्न खासदार भावना गवळी यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. ओबीसींचे प्रश्न संसदेत मांडले जाईल, राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही खासदारांनी यावेळी दिली. ...
तब्बल पाच दिवस तालुक्यात वादळाने थैमान घातले. या प्रकारात घरे, फळबागा, कुक्कुटपालन शेड आदी नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाईची प्रतीक्षा आहे. दरम्यान काही भागात महसूल विभागाकडून पाहणी केली जात आहे. ...