आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
विधानसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या महिनाभरावर आलेली असताना प्रदेश भाजपने यवतमाळ जिल्ह्यात नेतृत्व बदलाचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी सोमवारी उमरखेड येथील स्वीकृत नगरसेवक नितीन भुतडा यांची नियुक्ती करण्यात आली. ...
हाफीज कुटुंबीय रविवारी सायंकाळी घराला कुलूप लावून साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेले असता चोरट्यांनी डाव साधला. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला व रोख रक्कम, दागिने अशा सात लाख सात हजार रुपये किंमतीच्या ऐवजावर हात साफ केला. ...
पांढरकवडा नगरपरिषदेच्या शिक्षण विभागात लाखो रूपयांचा घोटाळा झाला आहे. पालिकेतील शिक्षण विभागाच्या लिपीकाने शिक्षकांच्या विविध खात्यातील १२ लाख ९३ हजारांची रक्कम चक्क आपल्या खात्यात परस्पर जमा केली आहे. ...
कुणाला डॉक्टर व्हायचंय, तर कुणाला इंजिनिअर. पण, अभ्यासासाठी पुस्तके नाही. गरजू विद्यार्थ्यांची ही गरज शिक्षकांनी पूर्ण केली. देणगी उभी करून विद्यार्थ्यांसाठी जेईई, स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या विषयांचे पुस्तकालयच सुरू केले. ...
येथून जवळच असलेल्या गणेशपूर (ख.) येथील एका चंद्रमौळी झोपडीत आयुष्याची गुजराण करीत असलेल्या वृद्ध ग्राहकाला महावितरणने तब्बल एक लाख २८ हजार ४०० रूपयांचे वीज बिल पाठविले. त्यामुळे हे बिल पाहून सदर वृद्ध दांपत्य अचंबित झाले आहे. ...
दोघांनाही शेजारच्या लोकांनी तत्काळ नेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. ...
देशाच्या सीमांचे रक्षण करताना शत्रूच्या गोळ्या खायच्या आम्ही. बलिदानानंतर गावाकडे अंतिम संस्कार करताना चार बंदुकीच्या फैरी झाडल्या की झाला आमचा सन्मान. निवृत्तीनंतर साधा ध्वजारोहणाचा मानही आम्हाला मिळत नाही. हा प्रकार किती दिवस चालायचा, असा प्रश्न से ...