अपूर्व राठोड याला ट्रॅव्हल्समध्ये चालक व इतरांनी मारहाण केली. औरंगाबादनजीक वाळुंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मृतदेह आढळला. तेथील पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. मात्र अपूर्वचा अपघात नसून बसचालक, क्लिनर, मालक व त्यांच्या सहकाऱ्यांनी खून केल्याचा आर ...
पंतप्रधान योजनेअंतर्गत शहरातील अनेक सर्वसामान्य कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी शासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु ज्या व्यक्तीकडे जागा नाही, असे लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमणाच्या जागेवर वास्तव्यास आहे. मात्र भू ...
अवैध रेती उत्खननातून आर्थिक पाठबळ मिळत असल्याने अक्षय राठोड व त्याच्या टोळीचे मनोबल वाढले आहे. यातूनच बसस्थानक चौकात अवधूतवाडी ठाण्यातील शोधपथकावर या टोळीने हल्ला केला. ...
अल्पवयीन व समवयस्कांना धमकावून थेट अनैसर्गिक लैंगिक चाळे होत असल्याने ही मुले अक्षरश: दहशतीत होती. रोजमजुरीचा पैसाही रुपेश हिसकावत होता. याच जाचातून त्याचा गेम करायचा हा कट मित्राच्या मुलाच्या बर्थ-डे पार्टी रचल्याचे मारेकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. ...
मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कापूस, तूर, सोयाबीन हे मुख्य पीक आहे. यावर्षी तालुक्यात कापूस ३१ हजार ८१२ हेक्टर, तूर पाच हजार ७३१ हेक्टरवर, तर सोयाबीन सहा हजार २३५ हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. आता शेतीचा हंगाम संपत असल्याने हे सर्व नगदी पीके शेतक ...
जिल्ह्यातील पुसद, वणी, उमरखेड, दारव्हा या बाजारपेठानंतर पांढरकवडाची बाजारपेठ मोठी आहे. शहराची लोकसंख्या ४० हजारांवर असून तालुक्यात १४१ गावे आहेत. संपूर्ण तालुक्यातील गावांची लोकसंख्या दीड लाखांवर आहे. दररोजची गुटखा पुड्याची विक्री दोन लाख एवढी आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातही सर्वत्र दारूबंदीची मागणी होत असतानाच शनिवारी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर या आपल्या गृहजिल्ह्यातील दारूबंदी फसल्याचे म्हटले आहे. ...
जलसंपदा विभागाच्या कारभारावर मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ताशेरे ओढले आहे. एवढेच नव्हे तर या प्रकरणातील चार प्रतिवादींना दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ...