टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुं ...
वणी तहसील कार्यालय व पंचायत समितीत अर्धेअधिक कर्मचारी सोमवारी पहिल्याच दिवशी ‘लेटलतीफ’ ठरले. या उलट प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र वेळेचे बंधन पाळून सकाळी ९.३० वाजताच कार्यालयात ‘दस्तक’ दिली. सोमवारी ‘लोकमत’ने या विषयात स्टींग ऑपरेशन केले. ठिक ९.३५ वाजता ...
पूर्वीचा पुसद-मांडवी राज्य महामार्ग असलेला मार्ग पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. यामुळे गुंज ते खडका मार्गावर वाहनचालकांना कसरत करावी लागते. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
या पुलाचे काम युद्धस्तरावर सुरू असून १८ महिन्यांमध्ये संबंधित कंत्राटदाराला हे काम पूर्ण करावयाचे आहे. या पुलाचे बांधकाम करावे, अशी अनेक वर्षापासूनची मागणी होती. नदीच्या या घाटावरून डिफेन्सला मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा होतो. जुनाडा गावासमोरून वर्धा ...
शहराच्या विविध भागात एकूण २२ उद्याने आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि हरित पट्ट्याचा विकास, या योजनेतून काही उद्याने नगरपरिषदेने विकसित केली. काही उद्याने तत्कालीन पालकमंत्र्यांच्या विकास निधीतून सुशोभित करण्यात आली. आॅगस्ट २०१९ मध्ये उद्यानाच्या देखभाल ...
सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर ४२०० ते ४८०० रूपयापर्यंत खाली आले आहेत. तर पणनचे दर ५४५० आहेत. त्यामुळे शासकीय खरेदी केंद्राकडे कापसाची आवक वाढली. वाढत्या उन्हाने कापसाला आग लागण्याचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई केली आहे. जिल्ह्या ...
नुरुल हसन नांदेड जिल्ह्यातील धर्माबादचे सहायक पोलीस अधीक्षक होते. त्यांनी उमरी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये दाखल अॅट्रोसिटी व बालकांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याचा भक्कम तपास केला. त्यामुळे अपराधसिद्धी शक्य झाली. त्यांचा हा तपास आॅगस्ट २०१९ या महिन ...
युती शासनाच्या काळात झालेल्या कर्जमाफीत शेकडो चुका झाल्या होत्या. यामुळे सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतरही दीड लाखाच्या कर्जमाफीचा गोंधळ संपला नाही. अजूनही या कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची नावे यलो लिस्टमध्ये अडकली आहेत. गत सरकारचा वाईट अनुभव लक्षात घेत ...
भाजपचे गटनेते निखिल चिद्दरवार यांनी सत्ताधारी विकासाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप केला. या अर्थसंकल्पावरून विशेष सभेत गरमागरम चर्चा झाली. विरोधी नगरसेवकांनी कोट्यवधींचे शिलकीचे अंदाजपत्रक असताना शहराचा विकास का झाला नाही, असा प्रश्न उपस ...