तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कापसाचे पीक घेतले. अनेक संकटातून वाचलेला कापूस घरी आल्याचे समाधान शेतकºयांना होते. नफा नुकसान काय होईल याची तमा शेतकऱ्याने कधीच बाळगली नाही. पीक आल्याच्या समाधानातच शेतकरी होता. ...
शहरातील रोजगार गेल्याने मजुर आपल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला निघाले. सुरूवातीला ट्रकमध्ये लपूनछपून हे मजूर प्रवास करीत होते. त्यांची तपासणी करून नंतर त्यांना सोडण्यात येत होते. मजुरांनी न थांबता पायीच रस्ता धरला आणि जीव गेला तरी बेहत्तर पण आपल्या ग ...
पुण्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता, खबरदारी म्हणून वणी-यवतमाळ मार्गावरील परसोडा येथे उघडण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य तपासणी केली जात आहे. ज्यांच्या आजाराची कोणतीही लक्षणे नाहीत, अशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारू ...
कोरोनाला हरविण्यासाठी शासन, प्रशासनासह नागरिकांनीही कंबर कसली आहे. गेल्या ५० दिवसांपासून हा लढा सुरु आहे. या लढ्यात तालुक्यातील सर्व प्रमुख समस्या दुर्लक्षित ठरल्या आहे. तालुक्याच्या माळपठार परिसरातील ४० गावांमध्ये पाणी टंचाईसुद्घा दुर्लक्षित आहे. या ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ४५ अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण ५९ जण भरती आहेत. यात १४ प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. ...
वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर लांबीच्या रेल्वे कामाच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सविता चौधर, वनमंत्र्यांचे खासगी सचिव र ...
‘पोलिसांच्या सत्काराचा आयोजक दारू तस्करीत अटक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या दोघांची नेमकी पार्श्वभूमी काय, त्यांचे आणख ...
गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा कोरोनाच्या समस्येला तोंड देत आहे. बाधितांची संख्या वाढल्याने जिल्ह्याचा थेट रेड झोनमध्ये समावेश झाला. कोरोनाच्या संकटाशी झुंज देत असताना आता जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. मागील वर्षी विलंब व उशिरा आलेल्या प ...
यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील विविध कॅम्पमध्ये मजूर आश्रयला आहेत. ७८४ कामगार झारखंडचे आहेत. १७५ कामगार पश्चिम बंगालचे आहेत. तर ५०४ कामगार बिहार राज्यातील आहे. या कामगारांना स्वगृही परतायचे आहे. मात्र स्वतंत्र वाहनाची व्यवस्था त्यांना करता आली नाह ...
निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, बुधवारपासून यवतमाळ शहरासह जिल्हाभरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकाने बंद राहतील. पाच दुकाने सुरु ठेवण्याचा निकष हा गल्लीबोळातील दुकानांसाठी राहणार आहे. मुख्य बाजारपेठेतील जी ...