ब्रिटीश काळापासूनच पीक पैसेवारी काढली जाते. ही पध्दत आजही राबविली जाते. यात काही तांत्रिक दोष आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबर नुकसानीचा सामना करावा लागतो. जिल्ह्याची नजर पैसेवारी जाहीर करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर अखेरपर्यंतचे निरीक्षण ग्राह्य धरले जाते. ...
यदू मोतीराम जाधव (५५) रा. नायगाव असे मृताचे नाव आहे. यदू व इतर त्याचे तीन सहकारी पायदळ प्रातविधीसाठी जात असताना कळंबवरून येत असलेल्या मॅक्स पिकअप वाहनाने धडक दिली. या वाहनामध्ये १४ मजूर बसून होते. ते बुलडाणा येथे कामासाठी जात होते. हे मजूरही अपघातात ...
शेख शबीर शेख हनीफ (३५) रा. बिटरगाव यांच्या घराचा कोयंडा तोडून सात जण बळजबरीने घरात शिरले. त्यांनी शेख शबीर व त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण केली. रोख १५०० रुपये, सोन्याची पोत लुटली. नंतर लागूनच असलेल्या हनुमान मंदिरात दरोडेखोर गेले. तेथे संजय गंगाराम ...