Next

रत्नागिरी : कासवांची पिल्लं सुखरुप सोडली समुद्रात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 03:06 PM2018-03-23T15:06:10+5:302018-03-23T15:07:07+5:30

रत्नागिरी, कासवाची अंडी आता मोठ्या प्रमाणात संरक्षित केली जाऊ लागली आहेत. केवळ दाभोळ (दापोली) ते वेळास (मंडणगड) या किनारपट्टीवर ...

रत्नागिरी, कासवाची अंडी आता मोठ्या प्रमाणात संरक्षित केली जाऊ लागली आहेत. केवळ दाभोळ (दापोली) ते वेळास (मंडणगड) या किनारपट्टीवर नऊ ठिकाणी कासवांची 13 हजार 500 हून अधिक अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. यातील दापोली तालुक्यातील कर्दे (मुरुड) किनाऱ्यावरुन दोन पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडण्यात आले आहे. (व्हिडीओ - मनोज मुळ्ये)