सालई कला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले होते. ...
मनमर्जी काम चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गवंडी येथील शाळेतील मुख्याध्यापक पा. ला. राठोड यांना जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना मुंडे यांनी निलंबित केले आहे. ...
वर्धा - शेतकऱ्यांच्या नावाने सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने शेतकऱ्यांशीच द्रोह केला असून, शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ...
ज्या वयात कागदाची विमाने उडवायची, आकाशातील विमानाकडे टक लावून पाहायचे त्याच बालवयात जिल्ह्यातील जि.प. च्या शाळेतील चिमुकले चक्क विमानवारीने दिल्ली दर्शनासाठी व राष्ट्रपती भवनाला भेट देण्यास निघालेत. हे स्वप्न नाही तर वास्तव आहे. ...
राज्याचे मुख्यमंत्री आपण स्वत: शेतकरी असल्याचे सांगतात. शेती व शेतीशी संबंधीत गोष्टी माहिती असल्याचे सांगतात. दादा आपण एकदा परवानगी द्या, राज्याच्या मुख्यमंत्र्याना वर्षा बंगल्यावर गाईचे दूध काढायला लावतो, असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धन ...