कृषी क्षेत्राकरिता वेळी-अवेळी होत असलेले भारनियमन आणि कृषी पंपाच्या थकबाकीदरांना होत असलेला त्रास कमी करण्याच्या मागणीकरिता शेतकरी संटनेच्यावतीने मंगळवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांच्या बोरगाव (मेघे) येथील कार्यालयावर धडक दिली. ...
‘आई’ या दोन अक्षरांमध्ये दडलेले संगीत आणि ओलावा अनुभवण्याची संधी स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात सादर झालेल्या ‘आभाळमाया’ या आईवर आधारित मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाने वर्धेकरांना दिली. ...
निरंतर शिक्षणातून नाविण्यपूर्ण गोष्टी शिकायला मिळतात. शिक्षण घेताना केवळ ‘फॅक्ट्स अॅड फिगर’ लक्षात घेण्यापुरत्या नसाव्या तर जे शिक्षण आपण ग्रहण करतो त्यावर विचार करायला हवा. ...
नाशिक ते नागपूर असा प्रवास करीत असताना रेल्वेतून बॅग चोरी गेल्याची तक्रार प्रभा मुलचंद गोडेफोडे (२९) रा. नाशिक यांनी वर्धेच्या लोहमार्ग पोलिसात दाखल केली होती. ...
श्री संत साई यात्रा महोत्सवानिमित्त कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा तथा साई यात्रा उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंदिर परिसरात कृषी मार्गदर्शन व मेळावा घेण्यात आला. ...
विश्वासाने जनतेने भाजपला निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहेच. शिवाय शेतकरी राजालाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी वर्ध्यातील सेलसुरा येथील सभेदरम्यान केला. ...