राज्यातील सर्वच नगर परिषदांना शासन स्तरावरून माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून बांधकाम परवानगी बीपीएमएस या प्रणालीद्वारे करण्याचे निर्देश देण्यात आले होते. ...
वयोवृद्ध महिलेचे प्रतिज्ञापत्र करून देतो म्हणून १ हजार २३० रुपये घेतले. तरी काम करून न दिले नाही. यामुळे या महिलेने पैसे घेणाºया दलालास चांगलेच बदडले. हा प्रकार येथील तहसील कार्यालयाच्या परिसरात शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडला. ...
आंजी मोठी येथील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेले व सर्वधर्मसमभावाचा वारसा जपणारे, गीताचार्य तुकारामदादांचे शिष्य व माजी सरपंच लक्ष्मीनारायण गुप्ता यांचे येथे शुक्रवारी पहाटे निधन झाले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांकडून रासायनिक कीटकनाशकांचा अविवेकी वापर होत आहे. सतत फवारणीच्या कामामुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होत आहे. विदर्भात झालेल्या जीवितहानीमुळे सर्व शेतकºयांत एक भयावह वातावरण निर्माण झाले आहे. या हानीची दक्षता घेण्याक ...
लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील गोविंदपूर हे साधारण ७०० लोकवस्तीचे गाव आहे. येथील नागरिकांना आरोग्य सेवा, प्रशासकीय काम तथा शिक्षणासाठी दररोज तरोडा, हिंगणघाट, वर्धा येथे जावे लागते; पण ये-जा करण्यासाठी परिवहन महामंडळाची बसफेरी नसल्याने पाय ...
जिल्ह्यात मोठे तथा २० गावांची बाजारपेठ म्हणून वायगावची ओळख आहे. राजकीय दृष्ट्या महत्त्व राखणाºया या गावात २० हजारांवरील लोकसंख्येसाठी केवळ आरोग्य उपकेंद्र देण्यात आले आहे. ...
किसान अधिकार अभियानने १९ डिसेंबर २०१४ रोजी विधान भवन नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत शेतकºयांच्या प्रश्नांवर ४० मिनिटे चर्चा केली होती; पण तीन वर्षांतही त्यावर अंमल झाला नाही. ...
विद्यार्थ्यांनी कलेशी मैत्री केल्यास जीवन जगण्याचा आनंद मिळतो. जीवनात संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी केले. ...
बँकेत वाढत असलेली गर्दी कमी करण्याकरिता एटीएमची सुविधा अस्तित्वात आली. येथे नागरिकांना कोणत्याही क्षणी रक्कम काढणे सहज शक्य झाले. आता गावखेड्यातही एटीएमच पोहोचले आहेत. ...
उत्कर्ष ग्रामविकास संस्थेने ‘अन्नछत्र’ उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमाची तपपूर्ती झाली असून दररोज न चुकता या वृद्धांना जेवणाचा डबा पोहोचविण्याचे अविरत कार्य केले जात आहे. ...