येथील शेतकरी सिद्धार्थ तायडे यांच्या टेंभा मौजातील शेतावर शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थितीत राहून शासनाने भूसंपादित केलेल्या ०.८१ हे.आर. जमीचा कब्जा भीमराव गोमाजी काळबांडे यांना देऊन संत्राची झाडे तोडल्याचा आरोप सिद्धार्थ तायडे यांनी केला. ...
चार कोटीच्या खर्चातून बांधलेल्या व लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या येथील शासकीय विश्रामगृहात एका धनाढ्य सेठजींच्या शंभराच्या घरात असलेल्या पाहुण्यांचा तब्बल तीन दिवसपर्यंत ठिय्या होता. विशेष म्हणजे, या पाहुण्यांच्या सेवेसाठी विश्रामगृहाचा खंडित झाल ...
आईने रागविले म्हणून अमरावती येथे अभियांत्रिकीच्या सिव्हिल शाखेत अंतिम वर्षाला असलेल्या आष्टी येथील युवकाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी, १५ ला रात्री ११ वाजता ही घटना घडली. प्रसादराजकुमार गंजीवाले (२२) असे मृत युवकाचे नाव आहे. ...
मद्यधुंद कारचालकाने दुचाकीला मागाहून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झालेत. बुधवारी १५ ला रात्री १० वाजता कारंजा पेट्रोलपंपाजवळ ही घटना घडली. अपघातात प्रवीण मनोहर मानापुरे (२९) व रोशन पुरूषोत्तम बारई (३२) अशी अपघातातील मृतांची नावे आहे ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत जनावरांच्या वैरणाचा प्रश्न भेडसावू लागला आहे. मात्र, वैरण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शेतात वैरणाचे उत्पादन करून चारा आणि पाण्याचा प्रश्न यशस्वीरीत्या सोडविला आहे. ...
जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील प्रसाद राजकुमार गंजीवाले (२२) या तरुणाने शिक्षणासाठी आईने रागावल्याच्या कारणावरून रेल्वेखाली जीव दिल्याची घटना बुधवारी घडली. ...
अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये एकमेव असलेल्या काँग्रेस उमेदवाराची उपसरपंचपदी वर्णी लागली निवडणुक प्रक्रियेतील घोळ व निर्णय अधिकाºयांच्या पक्षपाती भूमिकेतून हा सर्व प्रकार घडला असल्यामुळे या ग्रा.पं.च्या उपसरपंचपदाची निवड रद्द करण्यात यावी. निवडणू ...
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्य ...
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत सन २०१८-१९ करीता निवड करण्यात आलेल्या १९१ गावांमध्ये सर्वाधिक ३५ गावे एकट्या हिंगणघाट तालुक्यातील आहे. निवड झालेल्या गावात यशोदा नदी समाविष्ट असलेल्या २८ गावांचा समावेश आहे. ...
इतवारा बाजार परिसरात सर्व खाऊक फळ विके्रत्यांकडून विविध फळे पिकविल्या जातात. फळ पिकविताना कार्बाईडचा वापर इतरांच्या जीवितास धोका निर्माण करणारा ठरतो. पिकविलेल्या फळातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन अन्न व औषध प्रशासनाच ...