अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत अन्न व औषध प्रशासन वर्धा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी कारवाई करून जप्त केलेला सुगंधीत तंबाखू, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ सोमवारी इंझापूर येथील डंपिंग यार्ड परिसरात नष्ट केला. सदर मुद्देमाल तब्बल च ...
शहर व लगतच्या १३ मोठ्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी महाकाळी ते येळाकेळी अशी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे. ...
नगरपंचायत प्रशासनाने वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर वर्धा धरणाचे ममदापूर तलावात पाणी सोडण्यात आले. यामुळे दहाच दिवसात आष्टी शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यात नगरपंचायतीला यश आले आहे. रखरखत्या उन्हात पाण्याकरिता होणारी भटकंती थांबल्याने, सोबतच स्वच्छ व श ...
तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या २५६३ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निर्माण सोशल फोरम मार्फत यावर्षीसुद्धा ‘बुद्ध पहाट’चे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या या मैफलीने रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ...
जिल्ह्यात उष्णतेचा कहर सुरू असून उष्णतेच्या लाटेने जनजीवन प्रभावीत झाले आहे. सकाळी ८ वाजतापासूनच सूर्यप्रहार सुरू असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाहीलाही होत आहे. शनिवार, २५ मे पासून नवतपाला प्रारंभ होणार आहे. याच दिवशी रोहिणी नक्षत्राला सुरुवात ...
२०१८-१९ च्या जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना वैरण उपलब्ध करण्यासाठी सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला २० लाखांचा निधी प्राप्त झाला होता. प्रतिलाभार्थी रु. १५०० च्या मर्यादेमध्ये वैरण बियाणे मका, ज्वारी, बाजरी, यशवंत, जयवंत प्रजातीचे ठों ...
जंगलव्याप्त परिसर म्हणून आर्वी, आष्टी, कारंजा व सेलू तालुक्याची ओळख आहे. याच परिसरात वाघ, अस्वल, मोर, हरिण, रोही आदी वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सध्या भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खालावल्याने आणि अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे झाल्याने स ...
वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील मतदारांनी प्रत्यक्ष मतदानादरम्यान कुठल्या उमेदवाराला बहुमताचा कौल दिला, हे जाणून घेण्यासाठी मतमोजणीची प्रक्रिया येत्या २३ मे रोजी होणार आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजतापासून एम.आय.डी.सी भागातील एफसीआयच्या गोदाम परिसरात पोस्ट ...
सेलू तालुक्यात अनेक गावांत लोक गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करीत असताना अस ही एक गाव आहे ज्या गावातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असताना एक युवतीने गाव पाणीदार बनविण्यासाठी एकाकी लढा देत आहे. ...
वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तृष्णातृप्तीसाठी फायद्याचा ठरणाऱ्या महाकाळी येथील धाम प्रकल्पाने यंदा सर्वाधिक तळ गाठला आहे. त्यामुळे तो गाळमुक्त व्हावा या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून प्रत्यक्ष कामही ...