या हंगामात प्रारंभी पावसाने चांगलीच दडी मारली. मात्र त्यानंतर आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची अद्यापही पाठ सोडलेली नाही. परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे ५० टक्के नुकसान झाले आहे. कापणी झाल्यावर शेतात सोयाबीनचे ढिग लावून ठेवले. त्यातही रविवारी झालेल्या पा ...
वन्यप्राण्यांमध्ये रानडुकर व रोही यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते. एवढेच नव्हेतर रानडुकर, वाघ, बिबट थेट संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत शेतकरी वनवि ...
लक्ष्मीपूजनच्या वेळेस कापसाची आणि सोयाबीनची मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते. तसेच भरघोस उत्पन्नासाठी देवाला साकडेही घातले जातात. मात्र यावर्षी अद्यापही शेतकऱ्यांच्या घरी कापूस न आल्याने कापसाशिवायच लक्ष्मीपूजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. त्यामुळे श ...
प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगर भागातील रहिवासी असलेला अविनाश गोंडगे व अविनाशची बहीण अनुष्का गोंडगे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी आदर्शनगरच्या शेजारी असलेल्या अण्णासागर तलाव परिसरात गेले होते. शेळ्या चरण्यासाठी सोडल्यानंतर अनुष्का व अविनाश ...
या योजनेचे काम वर्धा जिल्ह्यात दोन टप्प्यात पूर्ण झाले असून राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करीत त्यांचे मजबुतीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दहा वर्ष पूर्ण झालेल्या तीन मिटर रुंदीच्या रस्त्यांना यात ...
झडशी येथील शेतकरी राहूल कोठाळे यांनी त्यांच्या मालकीचा बैल शेतातील गोठ्यात बांधला होता. सोमवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना बैल मृत अवस्थेत दिसला. शिवाय घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता वाघाच्या पावलाचे ठसे त्यांना दिसून आले. ...
मृत रोहीत बैस तसेच शिवा उर्फ लंगड्या राजू मडावी रा. इतवारा यांच्यात जुना वाद होता. त्यांच्यात वेळोवेळी खटके उडत होते. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास शिवा उर्फ लंगड्या मडावी व मृतक रोहीत यांच्यात सुरूवातीला शाब्दिक चकमक ...
कारंजा (घा.) तालुक्यातील जसापूर, बोंदरठाणा, सावळी, किन्हाळा, एकार्जुन शेतशिवारात सध्या वाघाचा वावर आहे. इतकेच नव्हेतर जसापूर शेत शिवारात वाघाने श्वानाला ठार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाबाबत कमालीची दहशत निर्माण झाली आहे. या भागातील शेतकरी व ...
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. २९ बी. ई. १२५९ क्रमांकाची शिवशाही बस यवतमाळ येथून प्रवासी घेऊन वर्धेच्या दिशेने येत होती. भरधाव बस सालोड हिरापूर शिवारातील वळण रस्त्यावर आली असता वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न ...
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला बहुमत दिले होते. जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट मतदारसंघातून भाजपला बहुमत मिळाले होते. त्याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर झाल्याने वर्धा आणि हिंगणघाटमध्ये भाजप, तर देवळी आणि पुलगावात काँग्रेसचे ...