आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात ...
जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियानांतर्गत केला जाणा-या कामांकडे जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत आहे ...
जिल्हा परिषद प्रशासनात विविध संवगार्चे हजारो कर्मचारी काम करतात. या सर्वांचे वेतन वेळेवर अदा करण्याची खातेप्रमुख, आहरण व संवितरण अधिकारी व संस्था प्रमुख या नात्याने आपली प्राथमिक जबाबदारी आहे. ...
केंद्र शासनाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण अभियानामध्ये सर्वाधिक म्हणजे पाच वैयक्तिक पुरस्कार पटकावत कोल्हापूर जिल्ने देशात बाजी मारली आहे. विशेष म्हणजे या अभियानामध्ये ७७ पैकी १४ पुरस्कार मिळवून ...
जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाच्या निधीचे नियोजन रखडल्याने संतप्त झालेल्या समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर यांनी विभागातील अधिकाऱ्यांना अल्टिमेटम देऊनही शुक्रवारपर्यंत (दि. ५) नियोजन सादर न झाल्याने, सभापतींनी सभा न घेण्याचा पवित्रा घेतला. यातच अ ...