आठवडाभरापासून गारठा वाढला आहे. रविवारी पहाटेपासूनच थंड वाऱ्यांचा वेग अधिकच वाढल्याने नाशिककर चांगलेच गारठले. किमान तापमानाचा पारा रविवारी (दि.५) १०.६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली. पहाटेपासून वेगाने वाहणारे थंड वारे दुपारपर्यंत ‘जैसे थे’ वाहत अ ...
नांदूरशिंगोटे परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सकाळ-संध्याकाळ तसेच दिवसभरही चांगलीच थंडी जाणवत असल्याने हुडहुडी वाढली असून, परिसर चांगलाच गारठला आहे. ...
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले आहे. या अधिवेशनावर सहा दिवसात किती खर्च करण्यात आला यासंदर्भात लोकमतने विविध विभागाचा आढावा घेतला असता, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर प्रति सेकंद ६५०० रुपये खर्च आल्याची माहिती पुढे आली आहे. ...
शेतकरी चिंतामुक्त आणि कर्जमुक्त होण्यासाठीच 'मातोश्री' सोडून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थेट महाराष्ट्राच्या राजकीय मैदानावर उतरले आहे. ...
पैठण तालुक्यातील सन 2000 ते 2015 या कालावधीमध्ये तत्कालिन तहसिलदार तथा महा ई सेवा केंद्र चालक भाऊसाहेब काळे यांनी संगनमताने सुमारे 15 हजार बोगस रेशन कार्ड वाटप केले होते. ...