Maharashtra Weather Update : राज्यात सध्या हवामानाचा दुहेरी परिणाम दिसत आहे. विदर्भात तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून उष्णतेची लाट कायम असताना, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान वि ...
Vidarbha Heat Wave : मार्च महिन्यातच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने ४० अंशांचा टप्पा पार केला आहे. अमरावती येथे सर्वाधिक ४१.८ अंश तापमान नोंदवले गेले असून वाशिम जिल्हाही उष्णतेच्या यादीत सामील झाला आहे.(Vidarbha Heat Wave) ...
इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर द्राक्ष-बेदाण्याचे दर कमी झाले असून, यामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावला आहे. लवकरात लवकर ही स्थिती सुधारण्याची अपेक्षा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमधून होऊ लागली आहे. ...
उत्तर भारतातील राजस्थान आणि काश्मिर परिसरात निर्माण होणाऱ्या पश्चिमी प्रकोपचा (वेस्टर्न डिस्टबर्न्स) विपरित परिणाम म्हणून आता राज्यासह मुंबईच्या हवामानात बदल होणार आहेत. ...
Deepika Padukone on Mumbai AQI: मुंबईमधील हवेच्या गुणवत्तेचा (AQI) स्तर दिवसेंदिवस खालावत चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने या गंभीर समस्येवर आवाज उठवला आहे ...
Maharashtra Heavy Rain Update: शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत असं सांगण्यात आले आहे. ...