प्रभाग क्रमांक ३१ मधील पाथर्डीगाव, पिंपळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
अर्धा आॅगस्ट महिना आटोपत आला असतानाही जिल्ह्यात केवळ ४५.२५ टक्के पाऊस झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील पोथरा वगळता कोणताही जलाशय १०० टक्के भरलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याचे बोलले जात आहे. ...
मालेगाव तालुक्यातील सौंदाणे गावाला पिण्याचे पाणी गिरणा उजवा कालव्याद्वारे गावतळे, चारी क्र मांक 1, गलाठी नदी वरील बंधारा व गाव परिसरातील सर्व चारींमध्ये पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी सौंदाणेला साखळी उपोषण आंदोलन करण्यात आले . आश्वासनानंतर आंदोलन स् ...
अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरण भरले. आता ते २९ टक्क्यांवर आले आहे. शंभर टक्क्यांचा आनंद मानायचा की २९ टक्क्यांचे दु:ख? कारण हे धरण भरले काय नि मृतसाठ्यात गेले काय, औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. ...