मालेगाव : तालुक्यातील दुष्काळी स्थिती, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा व चणकापूर धरणातील जलसाठ्याचा विचार करून व गेल्यावर्षीच्या तुलनेत पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता महापालिका प्रशासनाने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
डीरामसगाव येथे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. तहसील प्रशासनाकडे तीन महिन्यांपासून पाठपुरावा करुनही गावात पाण्याची सुविधा न केल्याने संतप्त महिलांनी बुधवारी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले ...
नाशिक : पावसाअभावी खरिपाची झालेली हानी, भाजीपाल्यापाठोपाठ कांद्याचे दर कोसळले तर पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हवालदिल शेतकºयांच्या संतप्त भावना पाहता, दुष्काळी दौºयावर येत असलेल्या केंद्र सरकारच्या समिती सदस्यांना रोषाल ...
नाशिक : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, सोमवारी नव्याने तीन टॅँकर मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरच्या संख्येने शंभरी गाठली आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा डिसें ...
तालुक्यातील हिवरखेडा, बोरखेडी या गावातील ऐन हिवाळ्यातच जलस्तर खालावल्याने ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नळ योजनेच्या विहिरींनीही तळ गाठला आहे. तालुक्यात डिसेंबर महिन्यातच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. ...