पेंढरी पुनर्वसनवासीयांना पिण्याचे पाणी मिळेना या वृत्ताची प्रशासनाने दखल घेतली असून गुरुवारला वृत्त प्रकाशित होताच शनिवारला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला नसला तरी भुकेल्याला मोह गोड, या म्हणीप्रमाणे पेंढरीवासीयांनी समाधान व्यक्त केले. ...
सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. ...
उष्णतेच्या लाटेने भूजलस्त्रोतात मोठी घट नोंदविली जात आहे. यामुळे गावामध्ये पाणीटंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. २३७ गावांमधील ६३ हजार नागरिकांपुढे भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ४३ टँक ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात गतवर्षी पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने प्रथमच या भागात दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. वाड्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांकडे असणारा चाराही संपुष्ठात आला असून विहीरींनी तळ गाठल्याने भोजापूर खोºयात प ...
देशभर उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्ण वातावरणामुळे माणसांप्रमाणे जंगलातील वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी जीव कासावीस होत आहे. पाण्यासाठी त्यांची भटकंती हृदय हेलावणारी ठरली आहे. अशातच जंगलातील एक हातपंप वन्यप्राण्य ...
दिवसेंदिवस वाढत जाणारा भूजलाचा उपसा, नगदी पिके घेण्याचा कल आणि पाणी टंचाईचे संकट या चक्रातून आज बाहेर पडण्याचे आव्हान शासन तसेच जनमानसावर आहे. जल व मृद संधारणाची राज्यात विविध कामे केली जातात. याचा उपयोग मुख्यत्वे पाणी अडविणे व भूगर्भात मुरविण्याकरीत ...