महागाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू होऊनही पाणीटंचाई कायम आहे. प्रशासनाने काही गावांमध्ये विहिरींचे अधिग्रहण केले. मात्र या विहिरींचे पाणीही पुरेसे ठरत नाही. ...
वाळूजमध्ये नवीन वसाहतीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर येथे अत्यल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे दुष्काळामुळे जनता हैराण झालेली आहे. उन्हाची तीव्रता हि वाढत्या प्रमाणात आहे. जून सुरू होऊन वरून राजा चे आगमन झाले नसल्याने राजापूर गाव व वाड्या-वस्त्यावर पिण्यासाठी पाणी टंच ...
शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्र ...
शहराचा पाणीपुरवठा आता कधीही ठप्प पडण्याची चिन्हे दिसून येत आहे. तूर्तास वर्धा नदी पात्रात कळमनेरजवळील डोहात केवळ ५० फूट रुंद आणि २५० फूट लांब व अडीच फूट खोल क्षेत्रातच पाणी शिल्लक आहे. याच मृत साठ्यातून पाणीपुरवठा केला जात आहे. ...
गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण आठ वार्डात सध्या टँकरने नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योनजा अपयशी ठरल्यानंतर न.प.ने स्वत: पाणी पुरविण्याचे काम प्रस्तावित केले आहे. त्या दिशेने शहरात सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली. लवकरच नग ...