यंदाचा दुष्काळ ‘न भुतो न भविष्यती’ असाच ठरला. जिल्ह्यातील अनेक मोठी धरणे कोरडी पडली असताना छोट्या पाझर तलावांचे विचारणेच नको. शिवणी येथील वनहद्दीत असलेला पाझर तलाव मात्र यास अपवाद आहे. दहा कोसावरील आठ गावातील हजारो गुरा-ढोरांची तहान हा पाझर तलाव भागव ...
चार दिवसांवर मान्सून आला असताना जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्पुरता उपाय म्हणून सद्यस्थितीत ३७३ खासगी विहिरींचे अधिग्रहण व ६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. प्रत्यक्षात अधिग्रहणातील कित्येक विहिरींना कोरड पडली असतानाह ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून रत्नागिरी (मिरजोळे व झाडगाव) औद्योगिक क्षेत्र रत्नागिरी, नगरपरिषद काही भाग, ग्रामपंचायती, शिरगाव, नाचणे, कुवारबाव, कर्ला, मिऱ्या, मिरजोळे, टिके, पोमेंडी, चिंद्रवली व इतर खासगी ग्राहकांना नियमित पाणी पुरवठा केला ...
हिवरा प्रकल्पातील मृत साठ्यातून पाण्याची चोरी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच प्रशासनाने त्याची गांभिर्याने दखल घेत अवैध पाणी उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी ही कारवाई केली. ...