99th Marathi Sahitya Sammelan: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आजवरच्या परंपरेनुसार संमेलनाध्यक्षांचा सपत्नीक सत्कार केला जातो आणि त्यांच्या पत्नीला व्यासपीठावर सन्मानाचे स्थान दिले जाते ...
मराठी शाळा चालायलाच हवी, कारण उद्याचा ज्ञानेश्वर किंवा तुकोबा याच मराठी शाळांमधून घडणार आहेत, अशा हृदयस्पर्शी आणि जळजळीत शब्दांत ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी मराठी शाळांच्या अस्तित्वावर बोट ठेवले... ...
सध्याच्या सामाजिक - राजकीय - सांस्कृतिक वर्तमानात साहित्य संमेलनाची भूमिका काय? वैचारिक दिशा देऊ शकतात का ही संमेलनं, की ती फक्त इव्हेंटपुरती मर्यादित राहतात? ...