आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
वसई विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांना रु ६.७३ कोटी मुद्दल व दिड कोटीचे व्याज थकविल्या प्रकरणी बँक आॅफ बडोदाने डिफॉल्टर ठरविले असून त्यांच्या बंद पडलेले कंपनीच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव पुकारला आहे. ...
जिने सर्वासाठी आयुष्यभर कष्ट सोसलं, स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन लेकरांची पोट भरली आज तिलाच पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागावे लागत आहे. तिचा गुन्हा एवढाच की तिला दुर्धर आजाराने विळखा घातला होता. ...
या तालुक्याचा परिसर डोंगराळ व दुर्गम भागात विखुरलेला असल्याने खेडोपाड्यांतील आजारी रुग्णांपर्यत अत्यावश्यक औषध उपचार तात्काळ पोहोचावेत यासाठी १०८ या मोटारसायकल अॅम्ब्युलन्सचे उद्घाटन आज आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या हस्ते पार पडले. ...
शासकीय आश्रम शाळेतील तीन मुलांना फूड पॉइझन झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
या प्रशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (DIECPD) स्थापन झालेली असून या संस्थेकडे शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधी येत असतो. ...
मच्छीमारांच्या आयुष्यातील संघर्षाशी स्वत:ला समरस करुन आयुष्यभर लढणाऱ्या रामभाऊ पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी दिल्ली, मुंबई, रायगड आदी भागातून मच्छिमार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ...
तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे एकट्या मोखाड्यात तब्बल ३२७ बालके कुपोषणाने पिडीत असून जून मध्ये दोन बालमृत्यू झाले आहेत. ...
अतिवृष्टी आणि सुमारे २५ दिवस पावसाने झोडपल्याने चिकूवर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादक हवालदील बनला आहे. दरम्यान तालुका कृषी आणि कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शिवारफेरीद्वारे बागांची पाहणी करून आढावा घेतला. ...