आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP DCM Devendra Fadnavis News: मराठी माणसाचे ठेकेदार ते नाहीत. ते म्हणजे मराठी नाहीत, ते म्हणजे महाराष्ट्र नाही. आम्हीही मराठी माणूस आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
खारेपाटण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण विभागातील शेर्पे या गावातील शिवसेना कार्यकर्ते बाळा राऊत यांना ... ...
Lok Sabha Election 2024 :आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून मिळत असलेलं आव्हान मोडून काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. दरम्यान, या प्रचार सभांवरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. मात्र याच पंतप्रधानांच्या काळात देशातील महिला सुरक्षित नाही. मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेनंतर त्या राज्यात पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी साधी भेटही दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला. ...