आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून पुण्यात जर कोणी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असेल, तर त्यावर कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी जाहीर केले आहे. ...
शहर बस वाहतूक सुरू करण्याचा बहुचर्चित प्रस्ताव अखेर प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामुळे महापालिकेच्या कार्यवाहीला आता वेग येणार आहे. तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रचंड पाठपुरावा करूनही महासभेचा हा प्रस्ताव रोखून ठेवण्यात आला होता. मात ...
ऐतिहासिक दिल्ली दरवाजाला सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ट्रक धडकल्याने महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाल्याने वाहनधारक व प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ...
इंदिरानगर-वडाळारोडवरील साईनाथनगर चौफुली व सह्याद्री रुग्णालयालगत असलेल्या स्वयंचलित सिग्नलवर वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालकांकडून नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांनी दुसरीकडे मात्र हेल्मेट सक्तीचा आग्रह धरून सरक ...
एकीकडे ठाणे शहरात यंदा हवेच्या प्रदूषणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण विभागाने केला आहे. परंतु, दुसरीकडे ठाण्यावर वाहनांचा भार हा चांगलाच वाढल्याचे समोर आले आहे. ...
वाहतुकीची होणारी कोंडी टाळून वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी गोव्याबाहेरुन कळंगुट भागात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. हा निर्णय मध्यम तसेच अवजड वाहनांसाठी असून हा निर्णय २४ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. ...