Traffic, Latest Marathi News
सदर प्रकल्प हा पूर्णतः उन्नत असून भारत बिजली जवळ या भागात उड्डाणपुलाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी असेल. तसेच सदर ८ गर्डरचे एकूण वजन अंदाजीत ६५० मेट्रिक टन इतक आहे. ...
रत्नागिरीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत ...
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल सन १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचे मृत्यू झाले होते. ...
मुंबई-नवी मुंबईला जोडणारा प्रमुख मार्ग म्हणून सायन-पनवेल महामार्गाचा समावेश होतो. ...
लातूर शहर वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीनुसार, ११ महिन्यांत वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...
रहदारी सुरळीत राहण्यासाठी आणि वाहन चालकाची गैरसोय टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल ...
वाहतूककोंडी झाली की लोक वैतागतात, चरफडतात, गर्दीत गपगुमान बसून राहतात ...
सामान्यांच्या खिशालाही चाट; इंधन खर्च आणि वेळेचा सहापट अपव्यय ...