मालमत्ता आणि पाणीपट्टी वसूलीसाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून यात हलगर्जीपणा करणा-या उपायुक्तांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्च २०१८ अखेर पाणी आणि मालमत्ता करापोटी २२० कोटींच्या वसू ...
स्मार्ट मीटरच्या मुद्यावरून बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. स्मार्ट मीटरची योजना इतर महापालिकांत अपयशी असताना ती ठाण्यात राबवण्यास भाजपा नगरसेवकांनी आक्षेप नोंदवला. ...
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीला सर्वसामान्य ठाणेकरांचा विरोध असून त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बहुतांशठाणेकरांनी गुरुवार, १ मार्च रोजी रात्री ९ वाजता आपापल्या सोसायटीत एक मिनिट ब्लॅकआउट करण्याचे ठरवले आहे. ...
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल आणि भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटणकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे पाटणकर यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची नोटीस काढण्याच्या तयारी प्रशासनाने केल्याची माहिती पालि ...
ठाणे परिवहनच्या सादर झालेल्या मूळ अंदाजपत्रकारवर सोमवारी परिवहन समितीची विशेष सभा सोमवारी घेण्यात आली. या सभेत कामगारांची थकबाकी, राखीव भुखंड, ठाणेकरांना चांगली सेवा देण्यासह दिवा टर्मिनल बांधण्यासह नव्याने स्वत:च्या मालकीच्या ५० बस खरेदीसाठी तरतूद क ...
ग्रामीणसह दुर्गम क्षेत्रात विस्तारलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठिकठिकाणी दौ-यांचे प्रमाण वाढणार आहे. उन्हाळ्यात भेडसावणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी गावपाड्यांना रात्रीबेरात्री भेटी द्याव्या लागणार आहे. ...
ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीसत्रावरून सध्या विविध वक्तव्य, घडामोडी सुरू आहेत. त्यानंतर मात्र पुन्हा आयुक्तांच्या मुदतवाढीसाठी सामान्य ठाणेकर एकवटले आहेत ...