दरवर्षी मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातून हजारो मजूर बड्या शहरासह परराज्यात कामाच्या शोधात भटकंती करतात. दुसरीकडे मेळघाटात मग्रारोहयोच्या कामावर हजारो मजुरांची उपस्थिती असते. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता, लॉकडाऊननंतर पूर्णत: कामे बंद ...
शासनाने २० एप्रिलपासून काही मार्गदर्शक सूचनेची अंमलबजावणी करुन लॉकडाऊन शिथील केले आहे. यामध्ये काही विभागांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये कृषी व्यवसायावर आधारित उद्योग, पाणी पुरवठा, बांधकाम विषयक क्षेत्राचा समावेश आहे. तालुका व जिल्ह्याबाहेर जाण्य ...
तक्रारीनुसार, तोरणवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार मंगल विक्रम मोरले यांनी कोरोना संचारबंदीचा फायदा घेत आदिवासींकडून धान्याच्या नावाखाली प्रतिव्यक्ती दोनशे रुपयांची अवैध वसुली केली, तर दरमहा रेशन कार्डवर धान्य देताना गहू आणि तांदूळ प्रत्येकी एक किलो ...
तीन दुकानाचे वाटप एकाच व्यक्तीकडे असून ते तीन दुकानदाराकडून करण्यात यावे, अशी विनंती केली. प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे मोफत तांदूळ वाटप १ एप्रिलपासून धान्य वाटप करणे गरजेचे होते. परंतु रविवारी (दि.१२) सुध्दा मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले नाही.त्याम ...
या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व ...
गडेगाव येथे गत काही दिवसांपासून जडीबुटीचा व्यवसाय करणारे कुटुंब तंबू ठोकून राहत आहेत. तर पिंपळगाव येथे गोपाळ समाजाची वस्ती आहे. लॉकडाऊनने रोजगार हरविल्याने त्यांना जगणे कठीण झाले होते. ही बाब तहसीलदार मल्लीक विराणी यांच्या लक्षात आली. त्यांनी शहरातील ...