गेल्या वर्षीचा दुष्काळ अन् यंदा लांबलेला परतीचा पाऊस यामुळे राज्यभर उसाचे उत्पादन घटत साखर उताराही घटला असून, अनेक कारखान्यांचा गळीत हंगाम मार्चअखेर आटोपणार आहे. मध्य विभागात नाशिक जिल्ह्यातील कादवाचा साखर उतारा सर्वाधिक ११.४३ टक्के असून, कादवात दोन ...
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. वाढदिवसाचे औचित्य साधून कृष्णाच्या आजी-माजी तिन्ही अध्यक्षांनी जयंतरावांना शुभेच्छा दिल्या. ...
श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सलग चौथ्यांदा बाजी मारून सर्वच्या सर्व २१ जागा जिंकत महाराष्ट्र विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील श्रीराम पॅनेलने कारखान्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले आहे ...
ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे एफआरपी प्रमाणे व्याजासह, तसेच तोडणी वाहतूक बिल, कामगारांचे पैसे पन्नगेश्वर साखर कारखान्याने तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या न ...