तब्बल दोन महिन्यांपासून एकाच ठिकाणी थांबलेली एसटीची चाकं शुक्रवारी जिल्ह्यांतर्गत फेऱ्यांच्या निमित्ताने सुरू झाली. सकाळी सात वाजता काही गाड्या फलाटाला लागल्याही; पण बसस्थानकच निर्मनुष्य होते. ...
11 मे पासून 20 मे पर्यंत मध्यप्रदेशच्या सीमे पर्यंत 243 एसटीबस , छत्तीसगढ च्या सीमे पर्यंत 24 तर कर्नाटक सीमे पर्यंत 14 बस सोडण्यात आल्या असून एकूण 281 बस मधून सुमारे 12 हजार लोकांना मोफत नेण्यात आले आहे . ...
जिल्ह्यातील परतवाडा, वरूड, चांदूर रेल्वे, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांतून नजीकच्या तालुक्यांमध्ये व गावांमध्ये सदर बस धावतील. ६१ बसद्वारे दिवसभरात ५४७ बसफेऱ्यांच्या नियोजन करण्यात आले आहे. एकूण १९,२९७ किमीचा प्रवास त्या करतील. त्यामध्ये १ ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीची साधने पूर्णत: बंद असल्याने आणि प्रशासनाने घरीच राहा, सुरक्षित राहा असे आवाहन केल्याने शहरी आणि ग्रामीण नागरिक घरीच होते. वाहतुकीची साधनेच उपलब्ध नसल्याने या काळात प्रवास ठप्प होता. दरम्यानच्या काळात र ...
लॉकडाऊनच्या काळात एसटीचे कर्मचारी अडकलेले विद्यार्थी, कामगारांना सेवा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला २ हजार कोटी रुपयांची ...
लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ...