धारावी पुनर्विकास प्रकल्प : या कंपनीची निविदा अंतिम करण्यास सरकारला चार वर्षे लागली. नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करून अंतिम करण्यासाठी आणखी चार वर्षे लागतील. ...
उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अलीकडेच याबाबत तीन संघटना आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला महाराष्ट्र वीजग्राहक संघ, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व इंडियन एनर्जी अॅक्सेसचे पदाधिकारीही उपस्थित होते. ...
संजय कुमार हेच याच नऊ सदस्यीय समितीचे अध्यक्ष होते. मेट्रो-३ साठीचे कारशेड (कुलाबा-वांद्रे-सिप्झ) आणि मेट्रो ६ चे कारशेड (स्वामी समर्थनगर-विक्रोळी) हे आरेमध्ये नव्हे तर कांजूरमार्ग येथेच उभारणे उचित ठरेल असे समितीने म्हटले आहे. ...
अत्राम यांना हा पदभार तत्काळ आधीचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांच्याकडे सोपविण्याचे तसेच मुंबई विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिवांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया मर्यादित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. ...