सोलापूर, बार्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी हरकतीपासून ते निकालापर्यंत ७० दिवसांचा कालावधी लागेल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक प्राधिकरणाला पाठवली आहे. ...
दहा गुंठ्यांवर शेतजमीन असणाºया शेतकºयांना मतदानाचा अधिकार देणारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर आली आहे. ...
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी दुष्मनांशी लढा देताना तलवारीचा वापर केला. त्याच शिवरायांचे हे स्वराज्य सांभाळण्यासाठी आज केवळ जिभेवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ...
परीक्षेत कमी गुण मिळणे किंवा अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांना रिचेकिंग (पुनर्तपासणी) साठी हव्या असलेल्या उत्तरपत्रिकांची फोटो कॉपी तत्काळ ई-मेलवर पाठवण्यात येणार आहे. ...
राजकारणात राग गिळला पाहिजे, ब्रह्मदेवदादांनी तत्त्व जोपासण्यासाठी नातेवाईकांची पर्वा केली नाही, दादांनी मांडलेला विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रित कार्यकर्त्यांची घडी विस्कटू देऊ नका, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ...
कायम दुष्काळी जिल्हा म्हणून राज्य शासनाच्या यादीत असलेल्या सोलापूर जिल्ह्याची ओळख आता देशातील सर्वाधिक महाग पेट्रोल व डिझेल मिळण्याचे ठिकाण म्हणून होत आहे़ ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात १०० टक्क ...