आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गुरुवारपासून पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस सुरू असून १९ पैकी ७ धरणातून एकूण २२ हजार ५२४ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळपासून दौंड येथून उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. ...
Solapur Rain Update: मागील एक महिन्यात पावसाने पाठ फिरवली असली तरीही येत्या तीन नक्षत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. पाच दिवसात 15.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...
Radhakrishna Vikhe Patil: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असतानाच आता इतर समाजांच्या आरक्षणांची मागणीही समोर येत आहे. दरम्यान, आज धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विख ...