आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Satara News: सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला पाऊस सुरूच असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणाचे दरवाजे साडे दहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले असून त्यातून ५० हजार तर पायथा वीजगृहातून २ हजार १०० असा ...
Satara News: रायगड तालुक्यातील उरण येथे एका तरुणीची व धारावीत (मुंबई) बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची अमानुष हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या सातारा बंदला दुकानदार, व्यापाऱ्यांच ...