सातारा जिल्ह्यातील स्नेहा जाधव, सुशांत जेधे, चैत्राली गुजर व वैष्णवी यादव हे चार अॅथलेटिक खेळाडू कोईमतूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. राष्ट्रीय स्पर्धा २0 ते २२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. ...
मायणी प्रादेशिक नळपाणी योजनेच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात मायणी ग्रामपंचायत यशस्वी झाल्याने यावर्षी प्रथमच मायणीकरांना टँकरमुक्त उन्हाळ्याचा आनंद मिळणार आहे. मायणीकरांसाठी ही गुड न्यूजच म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ...
रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली. ...
कऱ्हाड : ‘भारताचा पंतप्रधान मराठी माणूस व्हावा, अशी सर्वांची ज्याप्रमाणे इच्छा आहे. तशी मनसेचीही आहे. अशात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जर पंतप्रधान झाले तरी उत्तमच होईल, असेही मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले.बाळा नांदगावकर पश्च ...
प्रेम हे आंधळं असत असे म्हटले जाते, प्रेमामध्ये वय,लिंग अथवा जाती-पातीला स्थान नसल्याचा प्रत्यय औरंगाबादेतील सातारा परिसरात घडलेल्या एका घटनेने आज समोर आले. ...
ज्या गावात आजही पिण्याचं पाणी नाही, ओसाड माळरानावर फक्त कुसळं उगवत होती, तिथं आज पाच हजारांहून अधिक झाडं दिमाखात उभी राहिली आहेत. ही किमया क-हाड तालुक्यातील पुनर्वसित सावरघर या गावाने साध्य करून दाखविली आहे. ...
मुलीच्या आकस्मित मृत्यूबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडून विमा निधी मिळवून देण्याचे अमिष दाखवून वडिलांची ५८ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...